पसंद करें
0
नापसंद करें

पावसा रे पावसा

शाळा सुरु होते ना होते तोच मुलांना शाळा नकोशी वाटू लागते. मग ती शाळेला बुट्टी मारण्यासाठी एक ना अनेक हजार बहाणे शोधू लागतात. त्यातच आभाळ दाटून आलेलं असेल तर मग काही सांगायलाच नको. हा पाऊस म्हणजे त्यांना जीवाभावाचा सोबती वाटू लागतो. या कवितेतल्या मुलालाही
 
vijayshendge