पसंद करें
0
नापसंद करें

पावसा रे पावसा

शाळा सुरु होते ना होते तोच मुलांना शाळा नकोशी वाटू लागते. मग ती शाळेला बुट्टी मारण्यासाठी एक ना अनेक हजार बहाणे शोधू लागतात. त्यातच आभाळ दाटून आलेलं असेल तर मग काही सांगायलाच नको. हा पाऊस म्हणजे त्यांना जीवाभावाचा सोबती वाटू लागतो. या कवितेतल्या मुलालाही
 
vijayshendge
पसंद करें
0
नापसंद करें

पाटी तेवढी खरी वाटते.

मुलांना सुट्टी खूप हवीशी वाटते. पण ‘ अती केलं, माती झालं ‘ या न्यायानं मुलांनाही या सुट्टीचा कंटाळा येतो. शाळा हवीशी वाटू लागते. नवा गणवेष……….नवा ड्रेस……….. नवा बूट………नवे
 
vijayshendge
पसंद करें
0
नापसंद करें

अक्कलपुरचे अक्कलराव

हि माझ्या ” अक्कलपुरचे अक्कलराव ” या ब्लॉगवर छोट्या मुलांसाठी टाकलेली कविता. या कवितेतला राक्षस खूप प्रेमळ आहे. हा राक्षस राक्षसपूर या गावात राहतो. इतर गोष्टीतल्या राक्षसांसारखा हा आडदांड नाही. त्याच्या अंगावर केस नाहीत. डोक्यावर शिंग नाहीत.
 
vijayshendge